रेल्वेचा प्रवास हा सतत घडाळ्याच्या काट्यावर नजर ठेवून करावा लागतो. मुंबईसारख्या शहरामध्ये तर दररोज लाखो लोक रेल्वेतून प्रवास करतात. हा प्रवास करताना त्यांची होणारी धावपळ अनेकांनी पाहिली असेल, एवढ्या धापळीतदेखील रोज लाखो नोकरदार, कामवाले, डबेवाले आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचतात. याचं कारण म्हणजे त्यांना या प्रवासाची सवय लागलेली असते. शिवाय त्यांनी वेळेच परफेक्ट नियोजन केलेलं असतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा