भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे रतन टाटा हे आपल्या समाजकार्यामुळे जास्त चर्चेत असतात. प्रत्येक भारतीयाच्या मनात रतन टाटांविषयी विशेष आदर आहे. रतन टाटा यांनी आतापर्यंत अनेक स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ दिलंय. आणि हे स्टार्टअप्स आता आपापल्या क्षेत्रात आघाडीवरही आहेत. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. बिजनेसच्या क्षेत्रात टाटा यांनी खूप नाव कमावलं पण प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यांना यश मिळालं नाही. कामाप्रती एकनिष्ठ असणाऱ्या रतन टाटांनी लग्न केलेलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधी प्रेम झालंच नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः रतन टाटा यांनी याबद्दल उल्लेख केला आहे. एक दोन नाही तर तब्बल ४ वेळा त्यांना प्रेमाचा अनुभव येऊन गेला आहे. परंतु त्यांना त्यांचं प्रेम लग्नापर्यंत पोहचवता आलं नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा