भारत सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा हे कलम रद्द करण्याच्या चर्चा करण्यात आल्या होत्या, पण अखेर २०१९ मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी हा निर्णय जाहीर केला. भारताचा हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला. पाकिस्तानचे धाबे दणाणल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान, इतर केंद्रीय मंत्री आणि काही पाकिस्तानी सेलिब्रिटी यांनी या मुद्द्यावरून आपली टोकाची मतं मांडली. नुकतेच पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद याने अण्वस्त्रांसंबंधी दर्पोक्ती केली होती. त्यातच आता मियांदादने पुन्हा एक चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा