

वसई पश्चिमेच्या एका इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा स्लॅब कोसळला.
मागील काही वर्षांपासून शहरात पालिकेकडून फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. मात्र अजूनही त्यावर निर्णय होऊ न…
दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग उभारणीत बाधित झालेल्या मीठगराच्या जमिनी राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.
वसई विरार शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक नियोजनाचा यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वसई विरार शहरात १ लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी वैतरणा स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात येत होती.
मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला दहिसर पथकर नाका वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
वसई, विरार , नालासोपारा येथील सर्वच ठिकाणच्या मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने दुरुस्त करणाऱ्या गॅरेज वाल्यांनी अतिक्रमण केले…
महसूल विभागाकडून जागा पालिकेला विकत घ्यावी लागणार होती. त्यासाठी २२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती.
या नवरात्रोत्सवानिमित्ताने नायगाव पूर्व जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या प्राचीन चंडिका देवी मंदिरात ही नवरात्री निमित्ताने देवीचा जागर सुरू असून मोठ्या…
महावितरणने वसई विरार शहरात नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी वीज रोहित्र बसविण्यात आले आहेत.