

बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील दोषी बडतर्फ पोलीस अभय कुरुंदकर याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय आता सोमवार २१ एप्रिल रोजी होणार…
ठाण्यातील कळवा खाडीचे पात्र अरूंद झाल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरातील पावसाळ्यातील पाणी मुंबईला जाण्याऐवजी नायगाव खाडीत येऊ लागले आहे.
नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील सुप्रसिद्ध श्री चंडिका मातेच्या चैत्र यात्रोत्सवाला १५ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.
घटनास्थळावरून तात्काळ न्यायवैद्यक पुरावे गोळा करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्लालयाने आपल्या ताफ्यात आय बाईक (न्यायवैद्यक पथक) आणले आहे.
वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाकडून ई बस सेवा सुरू केली आहे. मात्र या ई बस चार्जिंग करण्यासाठी पालिकेकडे केवळ एकच…
महावीर जयंतीनिमित्ताने शहरातील चिकन, मटण आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन वसई विरार महापालिकेने केले होते.
वसई आणि नालासोपारा मध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
दिवाणमान येथे प्रस्तावित केलेल्या नवघर माणिकपूरच्या सांडपाणी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. हा प्रस्ताव केवळ सामाजिक नाही, तर पर्यावरणीय…
ओल्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया करणारे २१ टोगो वाहन खरेदी करण्याचा निर्णय मिरा भाईंदर महापालिकेने घेतला आहे.याबाबतचे कार्यादेश नुकतेच कंत्राटदाराला देण्यात…
मिरा भाईंदर महापालिकेच्या सर्व शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आल्या असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
वैतरणा खाडतील जुली बेटाच्या संवर्धनासाठी जलसंपदा विभागाने जुली खारभूमी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत बेटाच्या संरक्षणासाठी बंधारा निर्माण करण्यात…