

वसई पश्चिमेत गटाराचा स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असतानाच, आता अगरवाल परिसरातील गटारावरील स्लॅबही एका बाजूने खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
मिरा भाईंदर - वसई विरार शहरात अमली पदार्थ खरेदी- विक्रीचा मोठा सुळसुळाट पसरू लागला आहे. मागील सहा महिन्यात पोलिसांनी एकूण…
महापालिकेने घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत काढलेले याआधीचे साडे तीनशे कोटींचे कंत्राट पालिकेने रद्द करत नव्याने ९ प्रभागांसाठी स्वतंत्रपणे कंत्राट काढले आहे.या…
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. वसई पूर्वेतील तानसा नदीवर असलेला पांढरतारा पूल चौथ्यांदा पाण्याखाली…
शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण झाले असून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूकवर देखील होऊ लागला…
शुक्रवारी सकाळपासूनच वसई-विरार शहरात पावसाने जोर धरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात एकूण १२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
अपघाताच्या धक्क्याने रिक्षाचे पुढचे चाक निखळले. त्या वेळी वाहनात महिला चालकासोबत एक प्रवासीही होता.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच मंदावलेली दिसून येत आहे. त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते…
इथल्या हिरव्यागार विस्तीर्ण पाणथळ भागात मोठ्या प्रमाणात विसावलेले हे पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे पक्षी अभ्यासक आणि नागरिकांना…
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून धोकादायक असलेल्या वृक्षांची छाटणी केली जाते. मात्र ही छाटणी करताना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात…