

राज्यभरात विविध ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महापालिका सज्ज झाली आहे.
मिरा भाईंदर शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खबरदारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने ये जा करणाऱ्या नागरिकांची बॅग व त्यांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे.
वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला…
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे निर्देश दिले असून या निर्णयामुळे या जमिनीवर बांधकामासाठी नागरिकांना कंपनीकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या (एनओसी) नावाखाली…
दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणी दरम्यान खाजगी तसेच शाससकीय जागेवरील जवळपास २९७ झाडांची कत्तल केली जाणार आहे.
वसई विरार भागात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका पावसाळी पूर्व कामांना बसला आहे. वसई…
महापालिकेच्याच सुरू असलेल्या कामाचा हा फटका बसत असून कारवाईकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काम सुरू असताना मागील काही दिवसांपासून वसई विरार भागात पावसाची हजेरी लागत आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात करोना रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात ही करोनामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू…
यापूर्वी हा खर्च २० कोटीच्या घरात असल्यामुळे एमएमआरडीएकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता.