गावे वगळण्याचा निर्णय तब्बल १३ वर्षांनतर राज्य शासनाने मागे घेतला आणि गावांचा मुद्दा संपुष्टात आला होता. मात्र याच गावांचा समावेश करण्यावर मागवलेल्या हरकतींवर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याने वसई विरारमध्ये गावांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुळात हरकतींमध्ये बहुतांश नागरिकांनी गावे वगळावे असे सांगितले आहे. हा एक प्रकारचा कौल आहे. मग नव्याने सुनावणी का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दुसरीकडे ५ दिवसात ३१ हजार हरकतींवरी सुनावणी शक्य नसून आणि ही प्रक्रियाचे बेकायदेशीर असल्याचे आंदोलकांचा आरोप आहे. यापूर्वी घेतलेल्या हरकतींनी काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ औपचारिकता राहिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा