वसई: वसई विरार शहरात दिवाळी सणाचा जल्लोष सुरू असतानाच फटाके फोडताना व इतर कारणामुळे आगीच्या घटना घडल्या आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी ३५ आग दुर्घटना घडल्या आहेत.दिवाळीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडणे, विद्युत रोषणाई, दिव्यांची आरास केली जाते.मात्र काही वेळा घडलेल्या थोड्याशा चुकीमुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.रविवारी लक्ष्मी पूजन असल्याने शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. याच दरम्यान २४ ठिकाणी कचऱ्याला, ९ ठिकाणी झाडे, १ दुकान व एका वाहनाला अशा एकूण ३५ आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा