भाईंदर :-येत्या गणेशोत्सवापूर्वी मिरा भाईंदर शहराला सूर्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेतून ४० दशलक्ष लीटर पाणी दिले जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहे. मंगळवारी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी ते मिरारोड येथे उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा