वसई- वसई विरार शहर परिसरातील ६९ गावांना लवकरच सुर्या पाणी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मिळणार आहे. सुर्या प्रकल्पाच्या जलवाहिन्या वसईपर्यंत टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने १४० दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय गावांमध्ये जलवाहिन्या अंथरण्यात आल्या असून जलदाब चाचणी सुरू आहे. यामुळे पुढील काही दिवसात वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पाणी मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा