वसई: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्तीवरील जलतरण तलाव अशी ख्याती असलेल्या विरारच्या जलतरण तलावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जलतरणतलावातील पाण्यात चक्क स्मशानातील राख मिसळली जात आहे. या जलतरणतलावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीमधून ही राख उडून पाण्यात पडत आहे. ही बाब समजतात येथे येणार्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी जलतलरण तलावात येणे बंद केले आहे. ही राख आरोग्यसाठी हानीकारक ठरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा