भाईंदर : ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देऊन देशभर खळबळ उडवून देणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीरा रोड येथे पुन्हा या घोषणेचा पुनरुच्चार केला. यावेळी सभेतील उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणां देत परिसर दणाणून सोडला. मिरा भाईंदर आणि ओवळा माजीवडे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा बुधवारी मिरा रोडच्या सेंट्रल पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा