वसई : करोनाच्या निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी वसई, विरार शहरात मोठय़ा जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार मध्ये एकूण १ हजार ५७३ दहीहंडयांचे आयोजन करण्यात आले होते. ६०० हून अधिक गोविंदा पथकांनी यावर्षी सहभाग नोंदविला होता. उत्सव जल्लोषात साजरा झाला असला तरी गोविंदांनी पिपाण्या वाजवून केलेल्या उन्मादाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा