नैसर्गिक वसईवर येऊ घालणार्या संकटाविरोधात भूमीपुत्र वसईकरांनी लढा दिल्याचा इतिहास आहे. टँकर लॉबी, बिल्डरांविरोधातील संघर्ष, गाव बचाओ असेल किंवा एसटी वाचवा आंदोलन असेल…वसईकरांनी केलेल्या बलिदान आणि संघर्षामुळेच वसईचा हिरवा पट्टा थोडाफार शिल्लक आहे. नुकचा पालिकेने गास गावात कचराभूमीचे आरक्षण आणि मिठागराच्या जागेत विेशेष विकास क्षेत्र प्रस्तावित केल्याने हा उरलेल्या वसईच्या अस्तित्वावर घाला घातला जाणार आहे…. लोकांना अंधारात ठेवून ही आरक्षणे टाकण्यात आली आहे. त्याचे परिणाम भीषण होतील हे उघड आहे. हा प्रचंड मोठा धोका आहे. त्यामुळे समस्त वसईकरांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात एल्गार पुकारावा लागेल.. वसईकरांनो लक्षात घ्या.. ही अस्तित्वाची लढाई आहे…आता नाही तर कधीच नाही..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा