वसई : पावसाळय़ात वाढत्या डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, हिवताप असे आजार बळावत असतात. आतापर्यंत शहरात डेंग्यू आजाराच्या १० रुग्णांची नोंद झाली असून हे प्रमाण रोखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी व वैद्यकीय विभाग यांचे पथक तयार करण्यात आले आहे. पावसाळय़ात अनेक ठिकाणच्या भागात पाणी साचून राहते याशिवाय जुने टायर, नारळाच्या करवंटय़ा, प्लास्टिक ग्लास, झाडांच्या कुंडय़ा, भांडी, पिंप यात पाणी साचून राहून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा