सुहास बिऱ्हाडे
स्मशानातील धुराचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने सहा ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या. मात्र वर्ष उलटूनही त्या वापराविना पडून आहेत. नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. आजही पारंपरिक पद्धतीनेच अंत्यविधी करण्याची लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असून आताच लोकांनी सुरुवात केली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम पुढील पिढीला नाही तर आपल्यालाच येत्या काही वर्षांत भोगावे लागणार आहे. कारण पर्यावरणाचा प्रश्न हा कायदे करून नाही तर नागरिकांच्या स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या पुढाकाराने सुटणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा