विरार : वसई, विरारमध्ये वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे अनेक खासगी कंपन्यांनी इंटरनेटची सेवा सुरू केली आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सेवेसाठी या कंपन्या वाटेल तशा पद्धतीने इंटरनेटच्या तारा (केबल) टाकत आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तारांना कोणताही मुख्य आधार नसल्याने त्या तुटूनअपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा