वसई: वसई विरारच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे, काँक्रिटीकरणाच्या कामातील नियोजन शून्य कारभार याबाबत संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी खानिवडे टोलनाका बंद पाडला. वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर विरारजवळ खानिवडे टोलनाका आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र नियोजन शून्य कारभार दिसून येत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. याशिवाय वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. अशी परिस्थिती असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा