वसई: पहिल्या पावसात वसई विरार शहरात दोन तरुणांचा बळी गेली आहे. पहिल्या घटनेत विरारच्या अर्नाळा समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसर्या घटनेत नालासोपारा येथे पालिकेच्या पथदिव्यामुळे वीजेच्या धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा