वसई : वसईच्या किल्ला परिसरातील बिबट्या मागील १५ दिवसांपासून मोकाट असल्याने या भागातील नागरिकांचे जीवन बिबट्याच्या दहशतीमुळे विस्कळीत झाले आहे. बिबटयाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी प्रांत अधिकार्यांच्या झालेल्या बैठकीत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, बिबट्यामुळे संध्याकाळी ६ नंतर रोरो बोटीच्या सेवा बंद कराव्या अशी मागणी पुरातत्व खाते तसेच वनविभाहाने महाराष्ट्र सागरी मंडळाला केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा