वसईत सध्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही आणि विकृतपणाविरोधात संताप उसळला आहे. त्यामुळे एकाच महिन्यात दोनवेळा पोलीस आणि तहसीलदार कार्यालयावर आंदोलने झाली. विश्लेषक ध्रुव राठी याची चित्रफीत व्हॉटसअॅप समूहात टाकल्याने वकिलावर दाखल झालेला गुन्हा, क्षुल्लक वादातून पोलीस चौकीत विक्रेत्याला झालेली मारहाण यामुळे पोलीस दलाविरोधात संताप होता. त्यातच विलास करे-पाटील नावाच्या विकृत तलाठ्याने कार्यालयातच महिलेचा विनभभंग केल्याने वसईकरांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. घटना वेगवेगळ्या असल्या तरी मस्तवाल अधिकाऱ्यांना असलेला माज, उन्मतपणा दाखवणाऱ्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा