अनधिकृत बांधकांमामुळे वसईतील हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. शहरातील बकाल पणा वाढत सर्वसामान्यांना दैनंदिन सोयीसुविधांसाठी झगडावं लागत आहे. आता या समस्येत भर पडली आहे ती सिमेंट काँक्रिटीच्या कारखान्यांची, कोणत्याही प्रकारचे नियम न पाळताच सर्रास असे कारखाने उभे राहत आहेत. या प्रकल्पातील धूराच्या विळख्यात वसईची घुसमट होऊ लागली आहे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा