वसई : वसई, विरारमध्ये असलेल्या अनेक तलावांची अवस्था फारच बिकट बनली आहे. त्यांचे योग्यरित्या संवर्धन व स्वच्छता होत नसल्याने तलाव आता प्रदूषित झाले असल्याचे दिसून येत आहे.शहरात असलेली अनेक जुनी व ऐतिहासिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले तलाव आहे. या तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी पालिका तलावांचे पुनरुज्जीवन करून त्याचे टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहेत. शहरात शंभराहून अधिक तलाव असून अनेक तलाव सुशोभीत करून विकसित केले आहेत. मात्र त्यानंतर त्या तलावांचे संवर्धन व स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने शहरातील अनेक तलाव प्रदूषित झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा