भाईंदर : अडीच वर्षांपूर्वी मीरा रोड येथे ‘मियावाकी’ पद्धतीने उभारण्यात आलेल्या ३,२६७ झाडांची कत्तल करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तरण तलाव उभारण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात पालिकेने सूचना प्रसृत केली असून, या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा