भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागाचे कामकाज पार पाडण्यासाठी दोन उद्यान अधीक्षकांची स्थायी स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. यात प्रभाग क्रमांक १,२ आणि ३ ची जबाबदारी ही उद्यान अधीक्षक हसराज मेश्राम यांच्यावर सोपवण्यात आली असून प्रभाग क्रमांक ४,५ आणि ६ ची जबाबदारी ही उद्यान अधीक्षक नागेश वीरकर यांच्यावर आहे. दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये पालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच वाद झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मेश्राम यांनी पोलीस ठाण्यात पालिकेच्या ‘लेटर हेड’वर वीरकर यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा