वसई : वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मिठागरच्या पंधराशे एकर जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. यासाठी मिठागराच्या जागा ताब्यात घेण्यासाठी केद्रीय पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे ते म्हणाले. वसईचे धारावी होऊ देणार नाही आणि हा प्रस्तावित पुर्नवसन प्रकल्प आम्ही हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा