विरार : विरार मध्ये गरब्यात खेळण्यावरून दोन गटात भांडणे झाली. त्यात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. .विरार पूर्वेच्या सहकार नगर परिसरात बिठूरमाळी कंपाऊंड येथे राहणारा केस कर्तनाचा व्यवसाय करणारा बैजनाथ शर्मा (२९) बुधवारी आपले दुकान बंद करून घरी गेला होता. यावेळी सोसायटीच्या गरब्यात भांडणे सुरू असल्याचे त्याला कळले आणि तो परत आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा