वसई– विरारच्या मनवेलपाडा तलावात डॉ. बाबासाहेब आंबंडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊनही चालढकल केली जात असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या मुख्यालयातील बाबासाहेबांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यासाठी पुष्पहार देखील नसल्याने या संतापात भर पडली आणि कार्यकर्त्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा