वसई : Maharashtra Weather Forecast वसई, विरार शहरात पावसाची सुरू असलेली संततधार शुक्रवारी सकाळी थांबली तरी शहरातील पाण्याचा निचरा झालेला नाही. जागोजागी नागरिक अडकून पडले आहेत. पालिकेने पंपाद्वारे पाणी उपसा करण्याचे ठरवले असले तरी पाणी टाकायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथील पंचवटी नाक्यापासून अक्षय हॉटेलपर्यंतचा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. परिसरात ५० हून अधिक इमारती असून त्या पाण्याखाली आहे. इमारतींच्या तळमजल्यावर पाणी शिरले आहे. लोकांना बाहेर देखील पडता येत नाही. येथील सी कॉलनी परिसर संपूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पाणी आमच्या इमारतीत शिरले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा