वसई : मुंबईच्या वरळी येथील आदर्श नगर वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प हाणून पाडण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी १० कोटींची खंडणी मागणार्या टोळीतील ५ वा आरोपी मुख्य सुत्रधार असून त्याला अटक करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नवघर पोलिसांनी यापूर्वीच शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह ४ जणांना अटक केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा