वसई : उन्हाळय़ाची सुट्टी लागल्याने नागरिकांची पावले आता वसई विरारमधील समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या रिसॉर्टकडे वळू लागली आहेत. वसई विरारसह मुंबई, ठाण्यातील पर्यटक या रिसॉर्टमध्ये येत असतात. मात्र रिसॉर्ट पर्यटकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. तरणतलावात बुडून पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. बहुतांश रिसॉर्ट हे बेकायदा असून या रिसॉर्टमध्ये बेकायदा मद्य विक्री होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा