वसई: मालदीव देशात शेफ म्हणून नोकरीसाठी गेलेल्या तरुणाला मजूर बनवून डांबून ठेवण्यात आले होते. मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा कक्षाने याप्रकरणी भारतीय दुतावासाच्या माध्यमातून या तरुणाची सुखरूप सुटका केली. तब्बल ८ महिने या तरुणाचे कुटुंबीय त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारचे उंबरठे झिजवत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा