वसई- विरारच्या मनवेल पाडा तलावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास महापालिका चालढकल करत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी नाक्यावरच अर्धाकृती पुतळा उभारला आहे. जोपर्यंत तलावात पूर्णाकृती पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत हा अर्धकृती पुतळा हटविणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यामुळे पालिका आणि पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा