वसई – वसई विरार शहराची लोकसंख्या पुढील २० वर्षात ४५ लाख होणार असून अनेक समस्या निर्माण होऊन शहराचे नियोजन कोलमडणार आहे. या विस्फोटक लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. वसईसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे पर्यावरणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा