वसई : वसई विरार महापालिकेतील ८ उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने उरलेल्या ५ उपायुक्तांवर आता महापालिकेची जबाबदारी आली आहे. शासनाने नवीन उपायुक्तांच्या नियुक्त्या न केल्याने या ५ उपायुक्तांवरच इतरांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आधीच कामाचा ताण आणि त्यात नवीन जबाबदारी आल्याने या अधिकार्यांपुढे मोठे आव्हान निर्माण जाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा