वसई – मित्राच्या वाढदिवसासाठी जात असलेल्या एका तरुणाची क्षुल्लक वादातून हत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. सौरव मिश्रा (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्याला ५ जणांनी मारहाण केली होती. जखमी सौरभला ४ रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला होता. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा