वसई: रविवारी पार पडलेली १२ वी वसई विरार मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्याचा कालिदास हिरवे याने जिंकली. २ तास १८ मिनिटे १९ सेकंदात ४२ किमीची धाव पूर्ण करीत त्याने विजेतेपद पटकावले. २१ किमीच्या अर्ध मॅरेथॉन महिला गटात सोनिका परमार व पुरुष गटातून रोहित वर्मा यांनी बाजी मारली आहे. १६ हजाराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा