वसई – वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वसई विरार शहरात ४ रेल्वे उड्डाणपूल बनविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. निवडणुकीच्या घोषणांमध्ये या ४ रेल्वे उड्डाणपूलांचा मुद्द्याचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र निवडणूका संपताच केवळ २ रेल्वे उड्डाणपूलांवर वसईकरांची बोळवण करण्यात आली आहे. त्यानुसार आता नालासोपारा मधील अलकापुरी आणि ओस्वाल नगरी या दोन उड्डाणपूलांनाच रेल्वेने मंजुरी दिली आहे तर विरार नगर आणि उमेळमान येथील उड्डाणपूलांना नकार दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा