वसई: वसई विरार शहरात वीज चोरीच्या घटना वाढत आहे. महिन्याला सरासरी १ कोटी रुपायांची वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या मागील १० महिन्यात महावितरणाच्या भरारी पथकाने वीज चोरीची तब्बल अडीच हजार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यातून साडेदहा कोटींची वीज चोरी झाल्याची माहिती महावितरणाने दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा