वसई विरार मधून कामासाठी ट्रेनने मुंबईला गेलेला प्रवासी संध्याकाळी घरी परतेल का याची शाश्वती नसते. हे विधान धाडसी किंवा अतिशयोक्तीचे वाटू शकेल. मात्र लोकल ट्रेन संबंधीत वाढते अपघात पाहता हे सत्य स्विकारावं लागतं. २०२४ या वर्षातील अपघात आणि त्यात मृत्यू होणार्या प्रवाशांची संख्या ही चिंताजनक आहे. या अपघातात सर्वात गंभीर आहे ते म्हणजे गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून होणारे प्रवाशांचे मृत्यू. वसई विरार मधील ही वाढत्या गर्दीचा हा परिणाम आहे. त्यामुळे भविष्यातही हा धोका अधिक वाढत जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा