वसई : वसईच्या गास गावात महापालिकेने टाकलेल्या आरक्षणाविरोधात जनक्षोभ उसळल्यानंतर वसई विरार महापालिकेने माघार घेतली आहे. गास गावातील कचराभूमीचे आरक्षण तसेच सांडपाणी प्रकल्पासाठी वाढीव जागेचे आरक्षण रद्द करत असल्याची घोषणा मंगळवारी संध्याकाळी उशीरा महापालिकेने केली. तसेच आचोळे येथील ४१ इमारतींच्या जागेवरील सांडपाणी आणि कचराभूमीचे आरक्षण देखील कायम ठेवणार असल्याचेही जाहीर केले. हा निर्णय येताच आंदोलन सुरू असलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा