वसई / मुंबई – नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसन कसे करणार आणि त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरूवारी राज्य सरकार आणि वसई-विरार महापालिकेला केल. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यात म्हणजे ६ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा