वसई : पालघर जिल्ह्यची निर्मिती होऊन १ ऑगस्ट रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र वसई तालुक्याच्या नागरिकांच्या कामकाजाच्या दृष्टीने अप्पर व उपजिल्हाधिकारी स्तराचे कार्यालय नसल्याने आजही वसईतील नागरिकांना पालघर येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेने सर्वाधिक लोकसंख्या वसई तालुक्यात आहे. विविध प्रकारच्या कामांसाठी वसई, विरारमधील नागरिकांना पालघर येथे जावे लागत आहे. वसईपासून पालघर हे अंतर ५० ते ६० किलोमीटरचे. पोहचण्यासाठी सुमारे एक ते दीड तास वेळ लागतो. यात वेळ आणि पैसेही वाया जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा