वसई: मोठा गाजावाजा करून मार्च अखेर पर्यंत सुर्या प्रकल्पातील १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे. वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण न झाल्याने हे पाणी आता लांबणीवर पडले असून ते जूनपर्यंत मिळणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यामुळे यंदांच्या उन्हाळ्यात देखील वसईकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असून पाण्याअभावी नागरिकांचे हाल होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा