कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये करार ही अत्यंत किंबहुना सर्वात जास्त महत्त्वाची बाब आहे. मालमत्तांच्या व्यवहाराला अशाच कराराने मूर्त स्वरूप देण्यात येत असते. यास्तव असे करार करताना आपला करार पूर्णपणे वैध आणि कायदेशीर आहे ना याची खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे. करार या विषयावर आपल्याकडे भारतीय करार कायदा हा स्वतंत्र विशिष्ट कायदा आहे. त्या कायद्यातील तरतुदींनुसार कोणताही करार हा कायदेशीररीत्या वैध करार होण्याकरता पुढील बाबी आवश्यक आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा