ज्या प्रकारे अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणी क्लिनचीट देण्यात आली यावरून सरकार चालवणाऱ्यांच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना पास देण्यात आला होता हे स्पष्ट होत आहे, आसा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार आहे असा सवालही त्यांनी केला.