भारत आणि चीनदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशामध्ये चिनी मालाविरोधातील मोहीम अधिक तिव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.‘ मेड इन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘असेंबल्ड इन इंडिया’ प्रोडक्टमधील काय फरक आहे?