मी मंत्री राहीन की नाही माहिती नाही, असं विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपूरात केलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. २०२४ मध्ये शिवसेना आणि भाजपा २०० हून अधिक जागा निवडून येणार असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.