संसदेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रस्तावाला समर्थन देत लोकसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारसह महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारलाही टोला लगावला.