शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. “विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी हा बंद पाळण्यात यावा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.