गायीच्या गोठ्यात झोपलं आणि गोठा साफ केला तर कर्करोग बरा होऊ शकतो. तसंच गायीची सेवा केली तर रक्तदाब नियंत्रणाय येऊ शकतो, असं अजब विधान भाजपाचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी केलं आहे. त्यांच्या याच अजब विधानाची आता जोरदार चर्चा रंगली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात.