मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.